या पृष्ठावर गावातील मधील मंदिरे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक व इतर महत्त्वाची ठिकाणे यांची माहिती देण्यात येत आहे.
हे मंदिर गावाचे प्रमुख धार्मिक केंद्र असून येथे वार्षिक यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे.
हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते.
राऊतवाडी हा कोल्हापूर जिल्यातील महत्वाचा धबधबा असून मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात.